दुसरे देश व त्यांच्यात असलेले महान विचारवंत असते तर त्यांनी काय केले असते.

१- इंग्लंड-  राणी ने प्रधानाला सांगीतले असते 'मुर्खा वाट काय बघतोय, जा
               अमेरिकेच्या प्रेसीडेंडला फोन लाव लवकर'.

२- चिन-     थांग पत्ता लागला नसता हल्ला कर्त्यांचे काय झाले.

३- अमेरिका- हल्ला कर्ते लपून बसलेत ह्या बहाण्याने दोन चार देशांचे वाट्टोळे
                 केले असते.

४- पाकिस्तान- "हा भारताचा डाव आहे. अफगाणीस्थानातल्या हल्लेखोर्यांचे
                   ह्याच्याशी काही संबंध नाहीत."