सुंदर कविता. छान अभिव्यक्ती!

काळ चालला पुढे, निकष सभ्यतेचे बदलती ।
मोजू या ना भूलचूका, मोजू ना या विसंगती ॥
'श्री' समर्थ होते पूर्वीही, समर्थ असती आजही ।
समर्थ आपणही असावे, ही गरज हो आजची ॥