वा ! वा!गजल खूप आवडली. पिसू नये, कसू नये, हसू नये एकापेक्षा एक सरस निभावले आहेत. सामाजिक जाणीव, हळुवारपणा, गेयता, लय, शब्द आणि कल्पना सर्वच निकषांवर गजल उत्तमपणे उतरली आहे.