रोहिणी, कांदा उत्तप्पा छानच झाला आहे. कांदा/हिरव्या मिरच्या डोसा तव्यावर घातल्यानंतर वरतून घालायच्या कि, अगोदरच पिठातच घालून मग डोसा तव्यावर घालायचा ?श्रावणी