बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी काय केले ते आपण सांगु शकाल का ?

हिंदुत्व घेतल्यामुळे शिवसेनेची पीछेहाट झाली असे वाटते का?  आताच्या घडीला मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी वाढवणे शक्य आहे की नाही.?

आपला

कॉ.विकि