महेशराव,
लिहून झालं तेव्हा रात्र खूप झाली होती त्यामुळे कंटाळा केला. घाई पेक्षा आळस जास्त..आणि वृत्ताची जाण कमी हे खरं कारण.
आपल्या सुचवण्याशी पूर्ण सहमत.. मार्गदर्शना बद्दल आभारी..

मिलिंदराव,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.

(उपकृत)केशवसुमार.