कोणा माणसाने हात लावताच पदार्थ गोड व्हायला लागल्यावर साखर कारखान्यांची गरजच संपून जाईल. या गोडव्यात किती ऊष्मांक आहेत ( किंवा ते नाहीत ) ते सुद्धा सांगून टाकलेत तर मधुमेह झालेल्या लोकांची सोयही होईल.