वाटत नाही. अर्थपूर्ण गझलच आहे :) २,३,४ चांगले आहेत. पण

सरताच रात्र सारी, ती ही घरास जाई
कोणी इथे कुणाचे आजन्म होत नाही

यातल्या खालच्या मिसऱ्यातच सर्वकाही आले. असो.

पुढील लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.