हा पिवळेपणाचा प्रवास अखेर थोडा लांबल्यासारखा वाटला. पण असे असले तरी हा प्रवास कंटाळवाणा झालेला दिसत नाही.
कधीतरी एकदा प्यायलेला गव्हाच्या रोपांचा रसकाविळीवर एरंड्याच्या पानांचा रस हादेखील आजमावलेला असा उत्तम उपाय आहे. माझे आजोबा डॉ. श्रीधर रंगनाथ भट ऍलोपॅथीचे डॉक्टर असले तरी आधी हाच उपाय सुचवायचे.
कधीतरी एकदा दोन मिनीटे केलेला कपालभाती प्राणायामतसेच ह्या जगातली अर्धी दु:खं, वेदना, रोग वगैरे कपालभातीमुळे दूर होतात असा अनेकांचा दृढ समज आहे.