अंतर्मुख करायला लावणारी सुंदर कविता."असेलही नसेलही "प्रश्नही आहे अणि उत्तरही.त्या कडे प्रश्न म्हणून पहिले तर मनात चिंता निर्माण होते,तर उत्तर म्हणून पाहिले तर शांतता.