१. शक्यतो नवीन किल्ल्यावर जाताना महितगार माणूस बरोबर असावा.
२. एकट्या-दुकट्याने जाणे तर पूर्णपणे टाळावे.
३. डोंगरकडे चूक करणाऱ्यांना क्षमा करीत नाहीत हे कायम लक्षात ठेवावे!