१. शक्यतो नवीन किल्ल्यावर जाताना महितगार माणूस बरोबर असावा.

२. एकट्या-दुकट्याने जाणे तर पूर्णपणे टाळावे.

३. डोंगरकडे चूक करणाऱ्यांना क्षमा करीत नाहीत हे कायम लक्षात ठेवावे!