मला सांगत असतो, देह वठला तरी मन हिरवे असेल तर पुन्हा पालवी फुटणारच!
वा! सर्वसाक्षी,
सुंदर लेखासाठी शतशः ऋणी आहोत! तुमच्या ललित लेखनाला अशी पालवी पुन्हा पुन्हा फुटू दे! तो हिरवा अक्षर-चित्र बहर आम्ही मनात त्या पिंपळपानासारखा जपून ठेवू.
तुम्ही पूर्णवेळ लेखनाचा विचार गंभीरपणे करावा ही विनंती! (गं̱.घ्या)
जयन्ता५२