महाराष्ट्रातील स्थानिक लोकांना ८० टक्क्यांपेक्षा जास्त प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे. उशीराने का होईना शिवसेनेने पावले उचलली असली तरी ती मागणि पूर्णं करण्याकडे लक्ष दिले पाहीजे.
आजही महाराष्ट्रात स्थानिकांसाठी अश्या प्रकारची मागणि करावी लागते.
आपला
कॉ.विकि