गेल्या ४० वर्षात काय केले ते आता करणार?

मागे एका सप्ततारांकीत होटेलात आन्दोलन केले, आम्ही दुपार भर बोंबलत होतो, आश्वासन घेऊन परतलो. आता तीथली सेवकवर्ग पुरवण्याचे कॉन्ट्र्क्ट सेना नेत्या कडेच आहे. एकाही स्थानीक उमेदवाराची भरती केली नाही.

मराठी माणूसच मराठी माणसाचा पाय खेचणार हेच खरे. आमच्या कडुन मारे सगळी माहीती भरून घेतली होती.

पुढे मात्र कहीच झाले नाही.