आरक्षण हा मुद्दाच वेगळा आहे.....आरक्षण, जाती पातींद्वारे होउ नये, आणि महाराष्ट्रातील जागा जर परप्रांतियांना मिळणार असतील तर मग बाकिच्या राज्यांत आपल्या माणसांना घेतात का ते पहा बरं......?

ह्या काही बाबतीत मराठी माणूस विचारच करत नाही.....आणि "हिंदुहृदयसम्राट" बाळासाहेबांची शिवसेना करते तर त्यात खोडा घालायची कामं" !!

एकच सांगावेसे वाटते.... "हिंदुहृदयसम्राट" बाळासाहेब ठाकरे एका दसरा मेळ्याव्यात म्हणाले होते.....!!

" अजुनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची....कुणाचीही हिंमत नाही शिवसेनेला संपवण्याची....................̱ घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला........आणि, शिवसेनेशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला...."

एकच नंबर वाक्य आहे... अगदी फ़्रेम करुन लावावे असे,,,  आणि ख्ररचं आहे... शिवसेना नसती तर आज मुंबईत मराठी माणूस फ़क्त म्युझिअम मध्येच बघायला मिळाला असता....!

-------------- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना झिंदाबाद !!!