बाळासाहेबांनी मुंबई,ठाण्यात ज्या दोन सभा घेतल्या त्यात हिंदुत्वा विषयी ते बोललेच कुठे . मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करू देणार नाही आणि मराठीबाबत नेहमीप्रमाणे भावनिक आवाहन त्यांनी केले. आणि सर्व वृत्तपत्रांनी प्रथम पानावर दिलेल्या प्रसिद्धीमुळे तसेच इतरही अनेक कारणामुळे शिवसेना मनपा निवडणुक जिंकली अर्थात त्यात बाळासाहेबांचा करिश्मा होताच.
भावनेच्या भरात न लिहीता आपण विचारपूर्वक लिहावे ही इच्छा.
आपला
कॉ.विकि