प्रकारात विभागला गेला आहे. जो अतिशय गरीब आहे आणि दुसरा श्रीमंत. पण दोनही लोकांमधे एकच समानता आहे ती म्हणजे अरेरावीमारामारी आणि ह्या पद्धतीची वागणूक. कारण लहानपणापासूनच ते सर्व असेच वागत असतात आणि त्यात काही गैर आहे असे त्यांना वाटत नाही.