आम्ही सुद्धा आमच्या गायत्री ला पाळणा घरात सोडतो तेव्हां असाच अनुभव येतो. पण ही मुलं थोड्याच वेळात तिथे रमतात. आपल्याला दिवस भर रुख रुख लागते.
सुंदर अनुभव कथन.