असे म्हणतात की विवाहाच्या गाठी आधीच बांधून ठेवलेल्या असतात हे चुकीचे आहे कारण दु:खी प्रेमविरांचे सांत्वन करण्यासाठी लिहीलेले हे वाक्य आहे
विकीसाहेब,
प्रेम करणे म्हणजे ह्या गाठी चाचपडून पहाणेच असते!!