मयूर,नवोदित असो वा जुना-जाणता कवी, दोष कळल्याशिवाय दोष दूर करता येत नाहीत. गझल पुन्हा वाचल्यावरझिंगतो मी कळेना का कशाला?जीवनाचा रिकामाच प्याला ह्या सुरेश भटांच्या गझलेची आठवण झाली. मतला थोडा बदलून बघावा. चित्तरंजन