मयूर,

नवोदित असो वा जुना-जाणता कवी, दोष कळल्याशिवाय दोष दूर करता येत नाहीत.
गझल पुन्हा वाचल्यावर
झिंगतो मी कळेना का कशाला?
जीवनाचा रिकामाच प्याला
ह्या सुरेश भटांच्या गझलेची आठवण झाली.  मतला थोडा बदलून बघावा.

चित्तरंजन