सुंदर कविता. भाषेच्या दृष्टीने मला पहिली दोन कडवी १९५० च्या आसपासची वाटली. 'अक्षरगारा' थोड्या 'खोडसाळ' वाटल्या. शेवटचे कडवे फारच आवडले.
कशी सागराची यावी तिज अथांग खोली ?
गाज हो‍ऊनी गरजत नाही माझी कविता   
हा एखाद्या गझलेचा शेर वाटतो. सुंदर.