पहिली २ कडवी विशेष आवडली.

कधी मेघ ती होऊन वर्षे रिमझिम रिमझिम
तनामनाला भिजवून जाई माझी कविता.....

वाह ! सुन्दर.!!

अनुपम, लयबद्ध, अशी ही कविता.