रहस्याचा उलगडा सांकेतिक स्वरुपातही पुरेसा झाला नाही असे वाटते. अंधश्रद्ध हे नावही जरासे उपरे वाटले. कथेच्या पहिल्या भागाने वाढवलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात पुढचे भाग कमी पडले असे वाटते.
मनात आले ते लिहिले. राग नसावा