भास्करराव,

भगतसिंह हा भारतियांचा मानबिंदु आहे. त्यांच्या मृत्युनंतर ७४ वर्षांनी त्याच्या विषयी एकाच वेळी अनेक लेख लिहिले जावेत ही तर अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.

माझ्या मनात सर्वसामान्यत: लोकाना ज्यांची विषेश माहिती नाही त्या राजगुरुंविषयी सुद्धा आवर्जुन लिहायचे होते, पण जमले नाही.