अदितीताई

कविता फारच आवडली.

बाकी इथल्या काही लोकांसाठी

"आरं बजरंगा, नकोस घालू पिंगा हे वागनं बरं नव्हं
अहो दाजिबा गावात होईल शोभा हे वागनं बरं नव्ह"

हे कसे वाटते?