कथेची स्वरूप व रचना आवडली.

बालपणापासून कथा माणसाला साथ देत असते. लहानपणी आईने सांगितलेल्या काऊचिऊच्या गोष्टी,नंतर आजीने सांगीतलेल्या राजाराणी,पऱ्या ,भूतराक्षसांच्या ,देवादिकांच्या गोष्टी माणसाचे कल्पनविश्व समृद्ध करतात.  नंतरच्या काळत शूरविरांच्या साहसकथा ,रहस्यकथा,गूढरम्य कथा आवडू लागतात. तारूण्यात प्रेमकथा आवडू लागतात.( य. च. म. मु. वि. द्वितीय वर्ष कला शाखेच्या पुस्तकातून साभार)

कथा दिल्याबद्दल आपल्याला धन्यवाद.

आपला

कॉ.विकि