मुंबई महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्रात मुंबई कोठे आहे. संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हा मुंबईत ७० टक्के मराठी माणुस राहत होता.आता तो ३० टक्केही नाही.

महाराष्ट्र धर्म वाढवावा.

विटेकर साहेबाचा चर्चेमागिल नेमका हेतु काय आहे.

आपला

कॉ.विकि