विक्रम गायकवाड,
ह्यालाच बेगडी निरपेक्षता म्हणतात !
काही स्वार्थी मंडळी (कांबळी/कांबळे/कुंबळे इत्यादी) हा वाद पेटता कसा राहील ह्याकडे लक्ष पुरवतात तर काही आठवून आठवून लिहिणारी 'आठवले' कर मंडळी नवे वाद निर्माण करतात.
दुर्दैव हे आहे की, जी मंडळी सुपात आहेत ती जात्यातल्यांना बघून हसताहेत पण त्यांना हे माहीतच नसावे की उद्या जात्यात भरडले जाण्याची पाळी त्यांची आहे !