तू नसतेस जेव्हा ..........!
शब्द सुद्धा मुके होतात , आठवणींच्या पावसात भिजून गुपचूप बिचारे पडून असतात..........
ही ओळ आवडली
नवीन लेख लिहिताना शुद्धलेखन असे तपासावे--
१. लेख लिहा
२. 'गमभन' 'विषय' तपासत नाही. म्हणून ते शीर्षक प्रतिसाद/निरोप लिहायच्या जागेत सर्वात वर अथवा खाली टंकीत करा.
३. लिहिताना लुकलुकणारा निर्देशक (कर्सर) लिहायच्या खिडकीत नेऊन ठेवा.
४. याहू/गुगल च्या कळपट्टीची पॉप अप खिडक्यांना आडकाठी असेल तर काढा.
५. मनोगत वर सगळीकडे टंकीत करण्याच्या जागांच्या उजवीकडे वर हे चित्र आहे. त्यावर टिचकी मारा. शुद्धिचिकित्सक चालू होईल.
६. डावीकडे वरच्या बाजूला गमभन सुचवण्या देईल. ज्या पटतील त्या घ्या बाकीच्या 'राहू द्या'.
७. 'झाले' वर टिचकी मारायला विसरू नका.
८. तपासून झाल्यावर 'शीर्षक' तिथून कापून 'विषय' इथे चिकटवा.
९. 'प्रकाशित करण्यायोग्य' असे म्हणून प्रकाशित करा.
पुढच्या कवितेला शुभेच्छा!
चितरंजन