खरोखरच जर मराठी पुस्तकांना चांगले दिवस आले असतील, तर ही एक चांगली घटना आहे. पण बऱ्याचदा वृत्तपत्रे एकतर मराठी पुस्तकव्यवसाय बुडतो आहे म्हणून गळा तरी काढतात किंवा या बातमीसारखी 'फील गुड' बातमी तरी देतात. या दोघांच्या मधले काही वाचायला मिळत नाही.
बाकी 'आऊट ऑफ प्रिंट' पुस्तकांविषयी व्यक्त झालेल्या मतांशी सहमत आहे.