हल्ली एकत्र कुटूंब पद्धत नाहीशी झाली आहे(अपवाद सोडून). चाळी राहील्यात कुठे. उरल्यासुरल्या येत्या काही वर्षात जमीनदोस्त होतील. आणि आता हम दो हामारा एक(किंवा दोन) चा जमाना आहे. शेवटी प्रत्येक जोडप्याला वाटत असत की आपल स्वतंत्र घर असावे. बहुतेक जण तेच करतात. जागा कमी पडल्यावर असे होणारच. पण त्यासाठी म्हाताऱ्या आईबापाकडे लक्ष न देणे हे सर्वस्वी चुकीचे आहे.

 विभक्त कुटूंब. लग्न झाल्यावर सून कशी भेटेल यावर सारे कुटूंब अवलंबून असते असेच निनादला सुचवायचे आहे.

आईवडीलांची गरज काही कळले नाही?

बर झाल मी आजन्म ब्रम्हचारी आहे .

आपला

कॉ.विकि