आपल्यापैकी अनेकजण इथे स्वाभीमान, भाषा, कर्तुत्व, संपन्नता, या वेगवेगळ्या संकल्पनांचा, त्यांची नीट पुरेशी जाणिव/ माहिती न झाल्यामुळं घोळ घालून उगाच काहीतरी चिवडत बसलेत, असं वाटत. मुठभर मनोगतींमध्ये जर एवढा गोंधळ असेल, तर कोट्यवधींच्या महाराष्ट्रातही तो आहे, याबाबत मुळीच आश्चर्य वाटत नाही.