मग मनोजय, आपण आमचे हे अज्ञान दूर का करत नाही? त्याची सुरुवात करण्यासाठी आपणाला सर्वप्रथम स्वैर निरिक्षणे सोडून देऊन, नेमके काय चुकत आहे, हे सांगावे लागेल. जे काही कुणाचे चुकते आहे, ते तसे सोदाहरण सांगितले, तर आपल्या विधानांबाबत काही करता येईल.