मुंजीचा मुळ हेतु हा शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आहे व ते धार्मिक विधीतून सांगितले आहे. काही सुचना नीट पहा.

१) अनोळखी ठिकाणी पोहू नये. ( नवीन जागी सावधान रहावे)

२) दुपारी झोपू नये ( आळस नको)

३) उष्टे खाऊ नये ( आरोग्याच्या  दृष्टीने योग्य) 

आपण इतरांच्या अनेक गोष्टी इतका खोल विचार करुन स्विकार तो का? सोशल ड्रिंकिंग, फॅशन्स, आदी आदी.................

टीप:  पण ते जानव्याला लावलेले हरणाचे कातडे फार टोचते बुवा ! हाऽ हाऽऽ हा‌ऽ !

नक्र-२८

.