अतिशय सुंदर लिहीली आहे कविता...
धरा सांग चंद्रा कधी भेटते कापहाटेस संध्या कधी गाठते कातशी जाणती साथ देण्या असावेअसे प्रेम देवा नशीबी असावे
ही कल्पना खूप सुंदर आहे.... पुढिल लेखनास शुभेच्छा..!
- प्राजु.