असे कसे झाले बरे? याबद्दल जरा तपशीलवार माहिती देऊ शकाल तर फार बरे होइल...
त्यातून रामायण - महाभारत ही काव्ये असून इतिहास नसल्यामुळे त्यातले खगोलीय उल्लेख प्रमाण मानता येणार नाही असे काही दुष्ट (पाश्चात्य  तर आहेतच.. त्यांची री ओढून भारतीय शास्त्रज्ञ अधिक हिरीरीने) म्हणतात असे कळते. यावर आपली मते जाणून घ्यायला आवडेल...
--अदिती