शिवसेनेने निवडणुक जिकल्यावर ' मराठी  माणूस भडकला आणि भगवा झेंडा फडकला ' असे म्हणले होते.

ह्याचा अर्थ असा नही कि या भगव्या झेंड्याखाली फक्त मराठे आणि सवर्णच आले.

शिवाजी महाराजांनी देखिल सामाजिक समरसता जोपसली होती. पण त्यांनी कधि आपल्या झेण्ड्याचा रंग निळा केला नव्हता.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे मच्छींद्र कांबळी च्या मध्ये शिवसेनेला आणण्याचं प्रयोजन काय आहे तुझं??

तुम्ही कम्युनिस्ट, स्वतः सवर्ण आणि दलितांमध्ये वितुष्ट आणता. आणि नंतर दलितांवर अन्याय झाल्याच्या बोंबा मारता.

मराठी माणूस आणि मराठी दलित माणूस यांत कही फरक नाही.

विनाकारण दोन समाजामध्ये दरी आणू नये ही कळकळीची विनंती.