त्यांच्या बाह्यगुणावरी न भुललो, मी आत डोकावलो
त्यांनी सत्वर घेतली मखमली आतूनही ओढणी
आईबाप ज़री जगात नसले, ज़ा तू सुखाने घरी
ते वृंदावन आणि ती तुळसही आहेच की अंगणी!
आयुष्यात गमावले क्षण किती, कामास आले किती?
ती म्हटली "तुझियामुळेच ज़गले", आटोपली मोज़णी...हे शेर अतिशय भावले मनाला..बहोत खूब!
-मानस६