काळानुसार प्रत्येक गोष्टीचा रेलेव्हन्स बदलतो. मग पुलं त्याला अपवाद कसे ठरणार. त्यांच्या लिखाणाकडे इसापनीतीतल्या गोष्टींप्रमाणे पाहून प्रत्येक लिख़ाणाचा किंवा लेखकाचा रिलेव्हन्स तपासून पहायची आवश्यकता मला समजली नाही.