रोहिणीवहिनी,

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही कविता सुंदर आहे. सुनीलरावांनी मांडलेली दुसरी बाज़ूही लक्षात घ्यायला हवीच आहे.

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
वा!

मनोगतींनी स्वतः केलेले लेखन 'प्रतिभा' मध्ये आणि इतरांचे उद्धृत केलेले लेखन 'आस्वाद' मध्ये असते असे साधारण दिसून येते. तेंव्हा ह्या लेखनाचे वर्गीकरण 'प्रतिभा' ऐवजी 'आस्वाद' मध्ये करावे अशी प्रशासक महाशयांना विनंती.

आपला
(काटेकोर) प्रवासी