कवितेला उस्फूर्त प्रतिसाद दिलयाबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद..

वृत्ताबद्दल: पारंपारिक लावणीच्या छंदामधे थोडे बदल केले आहेत.

सळसळत नाग, शमविण्या आग....

या ओळींचा संबंध शेवटच्या दोन ओळींशी आहे. मोर आणि नाग यांचे वैर सर्वश्रुत आहे. वैर असूनही

ग्रीष्म ऋतूने दोघांना एकमेकांचा आश्रय घ्यायला भाग पाडले. वैर विसरून नाग मोर पिसाऱ्याच्या

सावलीत फणा (अहंकार) दुमडून पडून राहिला. म्हणून..

शत्रुत्व सरे, तो गर्व हरे ऋतु ग्रीष्म करी अगतीक

------- हेमंत राजाराम.