चौकसराव, माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद..
पण शंकर पाटीलांच्या लिखाणात वैविध्य नव्हते हे विधान काही पटले नाही. "वळीव", "भुजंग" सारख्या कथा त्यांच्या लिखाणातील विविधता दर्शवतात.
""पाटलांची चंची" नक्कीच वाचेन. पुनःश्च धन्यवाद..