तसा दोष असतो कधी हो कुणाचा
तरी प्रश्न उरतो - कुणी काय केले

मला श्रेय मिळते - भल्याचे, बुर्‍याचे
स्मरेना खरे मी कधी काय केले
हे दोन्ही शेर विशेष आवडले. छान गजल!