कथा पकड घेणारी आहे . पण हे मराठी भाषांतर आहे की इंग्रजी  अशी शंका यावी एवढी इंग्रजी वाक्ये कथेत आली आहेत. शुद्ध मराठीच्या ध्यासाचे सामान्य जनतेचे प्रयत्न कायम कमी पडतील असे वाटत नाही का?