प्रशासकांनी माझ्या लेखातील पहिलेच वाक्य काढून टाकल्याने अर्थ बदलला आहे. त्यामुळे आपले गैरसमज झाले आहेत. प्रशासकांना सद्बुद्धी आल्यास ते माझ्या लिखाणातील प्रथम वाक्य येथे देतील.

नाहीतर बळी तो कान पिळी असे म्हणून नि गप्प बसेन व पुन्हा काही महिने अदृश्य होईन.

मनकवडा