वर दिलेल्या माहितिनुसार,
रामायण व महाभारतात खगोलशास्त्र आहे.त्यावरून त्यांचा काळ ठरविता येतो.
रामजन्म ६ डिसेंबर इ.पू.७५६० रोजी झाला.
महाभारत युद्ध १४ सप्टेंबर इ.पू.३००८ रोजी सुरू झाले.
म्हणजे रामायण हे महाभारता नंतर झाले का?
मग भिमाचे गर्वहरण हनुमानाने कसे केले??