पण मला भूक लागल्याने सारखा 'अनारसा नाही', 'आमरसा नाही' च आठवत होतं.
हाकून हाकून 'फारसा नाही', 'वारसा नाही', 'आमरसा नाही' इतकंच आठवत होतं.
असे व्हायला हवे. गझलेची भूक लागायला हवी, वाढायला हवी :) लेख आवडला. अशी पाडापाडी केवळ छंदबद्ध कवितेच्या बाबतीतच होते असे नाही. आता 'माझा मुक्तछंद' असा लेखही यावा.:)