पण मला भूक लागल्याने सारखा 'अनारसा नाही', 'आमरसा नाही' च आठवत होतं. हाकून हाकून 'फारसा नाही', 'वारसा नाही', 'आमरसा नाही' इतकंच आठवत होतं.
 असे व्हायला हवे. गझलेची भूक लागायला हवी, वाढायला हवी :) लेख आवडला.   अशी पाडापाडी केवळ छंदबद्ध कवितेच्या बाबतीतच होते असे नाही. आता 'माझा मुक्तछंद' असा लेखही यावा.:)