एवदे नुकसान करण्या पेक्ष ते शुद्धलेखनाचे पुस्तकच रद्दीत काढायचे....त्याने नुकसान झाले नसते. एवी तेवी ते पुस्तक कुणी वापरणार नाही निदान तेवढे विकून सरकारला पाच पन्नास रुपये मिळाले असते, तेवध्यात एखाद्या शिक्षकाचा एक दोन तासाचा थकलेला पगार सरकारला वेळेवर देता आला असता.

नको तिथे हे शुद्धलेखन वाले कडमदतात आणि लोकांचे नुक्सानहोते