चुका केवळ मराठीच्याच पुस्तकात नाहीत तर भूगोल,विज्ञान या पुस्तकांमध्येही आहेत.यासाठी केवळ काळपांडे याना जबाबदार धरता येणार नाही सर्व संपादक मंडळालाच जाब विचारायला हवा आणि त्यांच्या पगारातून सर्व वाया गेलेला खर्च वसूल करायला हवा.