पण एक लक्षात घ्या, की समाजात, ९९% लोक विचार करण्याचे कष्ट घेऊ इच्छीत नाहीत,
घेत नाहीत.
याचा अर्थ, प्रत्येक जण सगळे जर स्वच्छंदीपणाने जगू लागला, तर तेही चालणार नाही.

त्यामुळे, माझ्या मते, हा समाजाचा हट्ट नसून, व्यवस्थेची मजबूरीच आहे.

जर तुम्हाला स्वतंत्र जगायचं असेल, तर काहीही ऐकण्याची तयारी ठेवावी लागेल.
याचाच अर्थ, एखादी व्यक्ती धाडसी आणि समर्थ नसेल, तर ती स्वतंत्र जगू शकत नाही.
स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे "Strength is life, weakness is death"
 
एक पाऊल पुढे जाणं शक्य असतं ....
    फक्त त्यासाठी मनाची तयारी असावी लागते.